|| *D Ed/B Ed विद्यार्थी आंदोलनाला शक्ती देऊया* ||
*२०१४ पासून राज्यपालांच्या विविध आध्यादेशाप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील १७ पदांवर नवीन भरती मध्ये स्थानिक आदिवासींना १००% राखीव जागा आहेत.* _७ वर्ष होऊन पण त्यानुसार भरती केलेली दिसत नाही. २० पेक्षा जास्त RTI अर्जातून माहिती झाले एक हि विभागाकडून किती पदे भरली या बद्दल आकडेवारी मिळाली नाही._ वाईट याचे वाटतेय कि आदिवासी समाज हितासाठीच निर्णयांची अंमलबजावणी वर लक्ष ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, TRTI, TAC यांनी पुढाकार घेऊन आवश्यक पाठपुरावा करणे अपेक्षित असताना सामान्य युवकांना आंदोलन करायची वेळ यावी हे नक्कीच योग्य नाही. *सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करून आवश्यक प्रभावी उपाययोजना करणे महत्वाचे राहील.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार! -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T17Y1wSN9mjpKO8jmDYFoX1xFUfey_EsFncEnux0s_tmQ%40mail.gmail.com.