AYUSH | Tribal extraordinaire: Jaipal Singh Munda!!!!

2014-07-31 Thread prakash bhalavi
One of the greatest mind and persona from Tribal community . The short
biography on him can be taken as great inspiration and power fuel to lead
the tribal fight.!!

Adivasis have unmatched skills and talent and they have shown in the past,
now its our turn to make our ancestors proud!!!



http://www.stick2hockey.com/Article/Story-of-our-first-Olympic-captain--Jaipal-Singh/10264.html

http://www.tribalzone.net/people/jaipalsingh.htm

http://www.mainstreamweekly.net/article3254.html


http://www.tribalzone.net/people/people.htm

-- 
---
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADzvKY27OPTdWBF9ujh-oscVgKgirGSutwVB7jaybrpiB3DMtQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH | Re: Tribal District - Thane

2014-07-31 Thread AYUSH activities



News : 

PIL in HC against carving out of Palghar district from Thane


*The PIL has demanded to 'quash and set aside the said political decision 
of the government'*

A PIL  has been 
filed in the Bombay High Court 
 by 
a group of local political leaders and social activists opposing the 
Maharashtra government's decision to bifurcate Thane 
 district and 
carve out a new district with its headquarters at Palghar 
.

The PIL has demanded to "quash and set aside the said political decision of 
the government."

A total of 33 persons, including CPI(M) MLA Raja Nathu Ozare (from Jawhar), 
NCP state unit secretary Rajaram Mukne, ex-MLA and MP from CPI(M) Lahanu 
Shidwa Kom, Vikramgadh BJP president Sudhakar Patil and Adiwasi Ekta 
Parishad president Kaluram Dodhade, yesterday filed the PIL against the 
creation of the new district, which will come into being from August 1.

The PIL is posted for hearing tomorrow.

The PIL alleged that the decision to have new district headquarters at 
Palghar is a political one taken by the "insensitive" government under 
pressure of administration only for the convenience of the administrative 
staff of the newly created district and in violation of the norms which are 
required to be followed for the same.

"The decision to have proposed headquarters at Palghar is discriminatory 
and violative of fundamental rights, guaranteed under Articles 14 and 19 of 
the Constitution for tribal and backward class people of the region.

"Their decision is arbitrary, malafide, contrary to public opinion and 
views of all the five panchayat samitis, MLAs and MPs of area," the PIL 
alleged.

Having a headquarters of a district more than 150-200 kms from most of the 
predominantly tribal areas of the proposed district Palghar is a negation 
of the right to live and right to have a dignified life as guaranteed by 
Article 21 of the Constitution of India, the PIL further alleged.

"The decision is also violative of the directive principles of the state 
policy and the object of Articles 243 to 243(o) of the Constitution of 
India are thereby defeated. The decision to have headquarters at Palghar is 
violative of constitutional rights of tribal and backward class people and 
the other poor people of the region," it said.
Link 
: 
http://www.business-standard.com/article/current-affairs/pil-in-hc-against-carving-out-of-palghar-district-from-thane-114072900480_1.html
 




On Thursday, July 31, 2014 7:17:47 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> Yaache Uttar kaay asel? 
>
>
>
>
>
>
>
>
>
>
> Rajakaranyanchi kiti mothi bhuk? Akhya Adivasi Samajache vatole karanari 
> bhuk
>
>
>
>
> आदिवासींसाठी काळा दिवस! राजकीय स्वार्थापोटी आदिवासी समाजाचे अस्तित्व 
> धोक्यात आणून नवा जिल्हा आणि आदिवासी समाजात होणारी घुसखोरी याचा जाहीर निषेध 
> १ ऑगस्ट , पालघर, मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! 
>
>
>
> On Thursday, July 10, 2014 10:51:57 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
>
>
> On Tuesday, July 8, 2014 10:40:39 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
>
>
> आदिवासी वारलखंड जनांदोलन 
>  : हातात सोन्याचा 
> कटोरा घेऊन भिक मागणे म्हणजे काय हे माहित नसेल तर ही बातमी वाचा.आता यांच्या 
> भिकार्डेपणावर हसावं की रडावं हेच समजत नाहीं ! कायदेशीर स्वायत्तता घेऊन राजा 
> बनण्याऐवजी स्वतःच्या नावासमोर विशेष मागास नावाची शिवी लावुन घेणा-याला काय 
> म्हणावं सांगा ! 
>
>
>
> On Sunday, July 6, 2014 4:05:37 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
> आदिवासींवरील अन्यायाची जाणीव होवुनही मस्तवाल पगाराच्या पदांवर चाकरी करून 
> आपल्या बायकोला घेतलेल्या महागड्या किमतीच्या साडीत समाधान शोधणा-या तथाकथित 
> नोकरदार आदिवासी युवकांची किव येते
>
> त्यांच्या या अशा वागण्याने आदिवासीला आदिवासीच खात असल्याचे भयाण सत्य समोर 
> येवून प्रगतीच्या आड़ लपलेली चपराक थोबाडात दिल्यासारखे वाटते
>
> आदिवासी सवलतीन्चा फ़ायदा घेवुन समाजाकडे पाठ फिरविणा-या कलंकित नराधमान्साठी 
> नामदेव ढसाळ यांच्या पुढील पंक्ति आठवतात
>
> "जिवाचे नाव लवडा ठेवून जगणा-यांनी
> खुशाल जगावे
>
> मी तसा जगणार नाही !"
>
> पालघर जिल्ह्याची घोषणा करून कावेबाजांनी आदिवासी एकतेला खिंडार पाडण्याचा 
> प्रयत्न केलेला आहे.
>
> आदिवासी संस्कार आणि संस्कृती आपल्या दावणीला बान्धण्याचा ठेकेदारान्नी डाव 
> साधला आहे.
>
> आदिवासी अस्तित्वाचा लढाईत ठाणे जिल्ह्यातील आदिवासी एकटा पडू नये यासाठी 
> सर्वांच्या एकत्रित लढ्याची गरज आहे...
>
> आदिवासी भविष्याच्या हितसंवर्धनासाठी आपला पुढाकार महत्वाचा आहे
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq 
>
> --
>
> हा आदिवासी बर्बादिचा जाहिरनामा
> हा राजकारण्यान्चा रंड

Re: AYUSH | Save tribal... save india

2014-07-31 Thread dema ambure
On 28 Jul 2014 00:30, "AYUSH Adivasi Yuva Shakti"  wrote:
>
>   आदिवासी बचाव कृती समितिचे समन्वयक श्री अशोक बागूल, गिरीश गावित , कृष्णा
गावित, मा. पिचड साहेब & आदिवासी आमदार, खासदार उद्या राष्ट्रपति महोदयांना
धनगरांचे  S. T. मधिल आरक्षण रोखण्यासाठी निवेदन देण्यासाठी दिल्लीला  पोहचले
आहेत!!
>समाजाच्या कामासाठी त्यांना हार्दिक शूभेच्छा🌿🌿
> उद्या ते सोनिया गांधीजीसह सर्वांचीच भेट घेणार आहेत
>विजयी भव:
>शूभ रात्री🌿🌿
>
> -- Forwarded message --
> From: "Adivasi Mitra Mandal" 
> Date: 23 Jul 2014 14:59
> Subject:
> To: "AYUSH Adivasi Yuva Shakti, (adiyuva)" 
> Cc:
>
>
> पाहता काय मोर्चात सामिल व्हा.राज्यघटणे नुसार धनगर समाजाचा आदिवासी
समाजामध्ये समावेश होऊ शकत नाही. आदिवासी हे त्यांच्या रूढी-परंपरा आणि
संस्कृती या निकषांवर ठरवीले जातात. या गोष्टी पाहता धनगर समाज हा आदिवासी
समाजाचा भाग होऊच शकत नाही. या खेरीज धनगर समाजाचे लोक हे मेंढ्या घेवून
भटकंतीवर असतात. या मुळे धनगर समाज हा ख-या अर्थाने भटक्या जाती मध्ये मोडला
जातो.खरे आदिवासी कोण..?-> डोंगर द-या खो-या मध्ये राहणारे, तसेच एक विशिष्ठ व
भिन्न संस्कृती असणारे, शेती करणारे, गाया म्हशी पाळणारे, राणा वनांनतून मध,
डिंक, हिरडे, करवंद, कंदमूळे, औषधी वनस्पती गोळा करून यावर उदर निरवाह करणारे
लोक म्हणजेच खरे आदिवासी होय. आदिवासी समाज हा द-या खो-यात राहणारा
असतो.आदिवासी समाजाच्या लोकांकडे बागायत जमिनी नाहीत. हा समाज 1980 नंतर हाळू
हाळू शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे.हे शक्य झाले ते फक्त डाॅ. बाबासाहेब
आंबेडकर यांन मूळे. यांनी घटने मध्ये नमुद केलेल्या घटने मुळेच. लाजरा गोजरा
असनारा असा हा आदिवासी समाज समाजाच्या व शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. हे
सर्व टिकवून ठेवण्यासाठी विषेश प्रयत्न करणारे समाजाचे थोर विचारवंत डाॅ.
गोविंद गारे साहेब व आदिवासी विकासमंत्री वंदनीय मधुकराव पिचड साहेब यांचे आपण
त्रृनी असले पाहिजेल.म्हणूनच समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी, हक्कांसाठी आणि
आपल्या भावी पिढीसाठी लाखोंच्या संख्येने भव्य मोर्चात सामिल व्हा.स्थळ :
शनिवार वाडा.दिनांक : 24 जुलै 2014वेळ : सं. 11 वाजता.
>
> Sent from Samsung Mobile
>
> --
> ---
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
it together!
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBt%2Bh9YMWdVguYmg299ak0mjmRxoQ9C9X4yj%2BUOVfF18PQ%40mail.gmail.com
.
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
---
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAE9xHmOA3zSrH3gpvrTUBsNVXib0b7hbO%2BMJv581uFJQPc3cvA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH | Re: Dhanagar reservation

2014-07-31 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti


आदिवासी होण्याची कुटिल स्पर्धा...

निवडणुका आल्यावरच आदिवासी होण्याची आत्यंतिक स्पर्धा राज्यात सुरु झाली आहे.

एकनव्हेदोन.नव्हे तब्बल पन्नास जाती आज या स्पर्धेत जिंकण्यासाठी 
वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत.

भारतीय कायदा जणु काही गुदमरतोय असेच चित्र येथे आहे.

पावसाचा कहर झेलत असताना जगण्यासाठी लढावं की आरक्षणाच्या अस्तित्वासाठी 
रस्त्यावर येवून आन्दोलन करावं असा अस्मानी पेच येथे आहे.

राजकीय नेत्यांनी तटस्थ राहून आपला योग्य तो निर्णय देवून या बंडाळीवर 
पूर्णविराम देणे अपेक्षित असताना मतांच्या राजकारणासाठी त्यांनी आश्वासने 
देवून विष कालवले.

आदिवासी जमाती 47 असताना यात अजुन 50 जाती घुसखोरी करण्याची बळजबरी करत आहेत. 
यात जर चुकुन या जाती यशस्वी झाल्या तर आदिवासी संस्कृती भविष्यात आपणास फक्त 
पुस्तकातून समजावून घ्यावी लागेल.

जगाच्या अनेक धर्मांचे तत्त्वज्ञान आदिवासी संस्कृतीतुन उदयास आले आहे. ही 
संस्कृती आणि या संस्कृतीचे पाईक असणारे हे आदिवासी जपणे जसे घटनेने बंधनकारक 
केले आहे...तसेच ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु असताना आज निव्वळ 
सरकारी मलिदा लाटन्याचा एक सोपा सहज मार्ग म्हणजे आदिवासी आरक्षण असा कुविचार 
अनेकजण जपताना दिसत आहेत.

सर्वसामान्य आदिवासी भोळा भाबडा, अबोल, त्रयस्थाबरोबर शक्यतो बोलण्याचे 
टाळनारा, प्रामाणिक, पापभीरु, दैववादी, परम्परागत जीवनदृष्टिचा, निसर्गात 
रमणारा, निसर्गावर प्रेम करणारा व जीवनाचा स्वछंदतेने उपभोग घेणारा असतो. तो 
नेहमी हसतमुख, आनंदी असतो. तो मूलनिवासी असला तरी त्याची राहणी त्याच्या 
निर्मळ अंत:करणाप्रमाणे साधी व स्वच्छ असते. त्याच्यातील आत्मीयता व सचोटी हे 
गुण लक्षात घेण्यासारखे आहेत. त्याची जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे. 
त्याच्या जीवनात पैशाला फार स्थान नाही. जमिन, गुरेढोरे, बक-या, कोम्बड्या, 
मासे, खेकडे व श्रम यासाठी मजबूत हातपाय हीच त्याची संपत्ति आहे. आपणास हवे ते 
निसर्गातुन व सभोवतालच्या साधनान्तुन मिळविण्याचि शक्यता असेल तर आदिवासी 
स्वताला अत्यंत सुखी मानतो. असा हा निसर्गाच्या कुशीत सदाफूलीसारखा आपले जीवन 
जगणारा आदिवासी माळीनसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच धनगर, बंजारा, हटकर, कोळी 
यांच्या घुसखोरिच्या चक्रव्युहात अड़कला आहे.

मी विद्रोही आदिवासी जेव्हा या जंगल द-यांत फिरतो तेव्हा मला जाणवते की आरक्षण 
म्हणजे नेमके काय? त्याचा आपणास नेमका कसा फ़ायदा आहे? त्याच्यातुन आपण कशी 
प्रगती करू शकतो? अशा अगदी साध्या प्रश्नांची जाण नसलेला हा आदिवासी आज 
रस्त्यावर उतरून जोरदार निषेध करताना दिसत आहे.

गेल्या 60-65 वर्षात आदिवासींमध्ये एकाही जातीचा समावेश केला नाही. 
स्वातंत्र्यानंतर प्रगतीची पावले ब-यापैकी लोकांपर्यंत पोहचलेली असताना ऐन 
निवडनुकांच्या तोंडावर आदिवासी करण्याचे गाजर अनेक राजकीय पुढारी करताना दिसत 
आहेत. खरच महाराष्ट्र पुरोगामी आहे अशी लायकी तरी यातून आपणास दिसते का? असा 
प्रश्न सहज पडल्याशिवाय राहत नाही.

मतांच्या तीन पत्ती खेळात काय कायद्याचे हुकमी पत्ते आदिवासिंच्या बाजूने 
पडतील ?

काय जाती-पातीचे राजकारण करणारे भगवे पक्ष सत्तेत येवून आदिवासिंच्या मुळावर 
घाव घालतील?

आदिवासी घटनेच्या बळावर आपले रक्षण करू शकतील काय?

खरच महाराष्ट्र योग्य विचारांनी आपली प्रगतीची पावले टाकत आहे का?

निसर्गाची पूजा करणारा आदिवासी जर आपण नियोजनबध्द संपुष्टात आणला तर निसर्ग 
आपणास माफ करील का?

बघुयात निवडणुकिच्या आखाडयात निसर्गरूपी जिंकतो की धनाच्या जोरावर न्याय 
आपल्या पदरात पाडून घेणा-या कुटिल वृत्ती जिंकतात?

विद्रोही 
आदिवासी संघर्ष

On Wednesday, July 30, 2014 1:33:43 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> पुरोगामी महाराष्ट्रात जाती पातीच्या भिंती अस्पष्ट होत असताना फक्त 
> सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद विनाकारण सूरु करून आदिवासी 
> समाजाला वेठीस धरण्याचा जो किळसवाणा प्रकार मला दिसला तो बघून मला बालपणी आजी 
> भीती दाखवायची त्या भोकाडिची आठवण झाली.
>
> मी ज्यावेळेस घराच्या उम्ब-याबाहेर पडण्याचे धाडस करायचो त्यावेळेस आजी मला 
> भोकाड़ी आली आहे असे सांगुन भीती घालत असे. यामुळे माझ्या घराबाहेर पडण्यास 
> नकळत पायबंद येत असे. यात आजीचा त्रास कमी होणे हां एकमेव स्वार्थ असे. 
>
> आज तथाकथित राजकारणी व्यक्तींनी धनगर नावाची भोकाड़ी आदिवासिंच्या घराबाहेर 
> उभी केली आहे. यातून त्यांना आपला एकच स्वार्थ साधायचा आहे तो म्हणजे आदिवासी 
> याला घाबरून परत जंगलात गेला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या प्रवाहातील 
> आदिवासींचे आजचे योगदान कदाचित यांना मान्य नसावे. आज ग्लास्गो येथील 
> कॉमनवेल्थ स्पर्धेत आदिवासी खेळाडू पदकांची कमाई करू लागलेत यासारख्या अनेक 
> गोष्टी यांना कदाचित नजरेत सलत असाव्यात. म्हणून आदिवासी संपुष्टात आनन्यासाठी 
> यांनी धनगर समाजाच्या खांद्यावर बन्दुक ठेवून निशाना साधण्याचा प्रयत्न केला.
>
> राजकीय नेत्यांनी खेळलेला डाव आज त्यांच्याच अंगात आल्यासारखे दिसत आहे. कारण 
> आजपर्यंत कधीही रस्त्यावर येवून सरकारच्या विरोधात न जाणारा आदिवासी समाज आज 
> उलगुलान करत आहे. आदिवासी विचार एकत्र आले तर खुप काही करू शकतात याचे चित्र 
> आज तरी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकीय आखाड़े दात पडलेल्या म्हाता-या 
> आजीसारखे वायफळ तोंडाच्या वाफा दवडत आहेत.
>
> आदिवासी आता जागा झाला आहेनक्कीच येथून पुढे तो सदा आपल्या हिताच्या 
> दृष्टीने आक्रमक असेल. म्हणजे यांच्या एकीचा एक दबाव सरकारला नेहमी विचारात 
> घ्यावा लागेल.
>
> प्रामाणिकपणा हा आदिवासिंचा नैसर्गिक गुणधर्मयातून देशाच्या विकासात 
> आदिवासी युवकांचे योगदान खुपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या समाजाची राजकीय 
> कोंडी मुद्दाम केली जात असल्याचे पाहून हा तरुण समाजाच्या कोणत्याही घटकाशी 
> सरळ भिडायला तयार झाला आहे. एकुणच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न भविष्यात यातून 
> पुढे येईल.
>
> सामाजि

AYUSH | उद्याचा सूर्य आदिवासी क्रांतीचा असेल? - विजय पवार

2014-07-31 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti


सप्रेम " हर हर महादेव " कैलास शार्दूल - संस्थापक - ( आदिवासी महादेव कोळी 
समाज विकास संघटना )

आमच्ये मित्र आदिवासी चळवळी चे उभारत्ये युवा नेतृत्व माननीय श्री.विजय पवार 
यानी आदिवासी समाजाला उद्देशून चांगला लेख लिहिला आहे .आदिवासी 
तरुणानी-तरुणिनी हा लेख विशेष करून वाचावा त्याचे चिंतन-मनन करावे विजय पवार 
यानी मंडलेल्या विचारस आम्ही पूर्ण पणे सहमत अहोत.

मागे पुण्यातील काही आदिवासी समाजातील तरून आपल्या पक्ष प्रेमाणे इतके अंधळे 
झाले होते की त्याना त्यांचा पक्षा बद्द्ल त्यांचा पक्षाची आदिवासी समाजाला 
बाधा येईल असे धोरण लक्षात अणून दिले त्यावेळी त्यानी ती आमची भूमिका मान्य 
केली नाही आणी आमचाशी वाद घातले.

मी माझ्या वैयक्तिक अनुभवा वरून संगतो प्रत्यक पक्ष आपणास फक्त वापरून घेतो. 
आपला पक्ष तो असावा जो आदिवासी हिताला प्राधन्य देईल. नजिकचा कळात आदिवासी 
समाजाला आपल हित साधून घ्यायच असेल तर आदिवासी समाज संघटित करावा लागेल.जर 
आदिवासी संघटीत असता तर डिंभ्ये धरण झाले त्याचवेळी विस्तपित झालेला माझा 
आदिवासी बंधवाच योग्य पुनर्वसन झाल असत. पुनर्वसन योग्य प्रकारे न झाल्यामुळे 
निरअपराध माळीन गावातील माझे आदिवासी बांधवाना आपला जीव गमवावा लागला 
नसता..!! त्यांच खरोखर शासनाने योग्य पुनर्वसन केल असत तर त्याना डोंगर 
कापारीत रहाण्याची गरज भासली नसती. आपन नालायक अहोत कारण अपण संघटीत नाही.या 
लेखामधून आम्ही सर्व आदिवासी बंधवाचा वातीने माळीन गावातील मृत झालेल्या 
आदिवासी बंधवान भावपूर्ण श्रधंजली अर्पण करतो!! हीच घटना दलीत किवा इतर 
उच्च समाजात घडली असती तर लोक रस्त्यावर आले असते. आपल्याला लाज वाटायला हावी 
आजूनही आपण शांत अहोत चला एक संकल्प करू माळीन गावातील आदिवासी बंधवान 
श्रधाजली अर्पण करू की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आदिवासी समाज संघटीत 
करण्यासाठी, आदिवासी समाज विकासा साठी खर्च करू!!

सांभर आमचे मित्र विजय पवार यांचा अग्रलेख देत अहोत...

""आदिवासिंनो काळ आलाय.लढते व्हा पेड़ न्यूज आणि समाजाच्या एकजुट दबावामुळे 
आदिवासी समाजाचे हक्क धनगर डोळ्यादेखत हिसकावून नेत असताना मी आदिवासी अजुनही 
शांत कसा? राष्ट्रवादी,कॉंग्रेस,भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्ष्याचे झेंडे 
अभिमानाने मिरवणा-या आदिवासी माय-बापहो तुमची आदिवासी माय तरी तुम्हाला माफ 
करील का? काय नाही दिले आपणास आदिवासी या एका संकल्पनेने.मग अजुनही आपण 
मुग गिळुन गप्प का? आपली शैक्षणिक गुणवत्ता आपल्या पोटात घेवुन आपणास मोठ 
मोठ्या पदांवर नेमणूक केली. फक्त आदिवासी शब्द बाजुला काढून बघाआपली खरी 
लायकी आहे ती कळेल ? मग असे असताना आपल्या आदिवासी बांधवांच्या रक्षणात आपण 
मागे का? एक-दोन मंत्री फक्त आपल्या पदाला लाथ मारण्याची भूमिका घेत असताना 
बाकीचे कुठे आहेत यांची मानगुट आपण पकडणार का? धनगर आपल्या राजकीय आणि आर्थिक 
ताकदीच्या जोरावर आपल्या घरात घुसण्याचा निकराचा डाव साधत आहेत. याला पेड़ 
न्यूजवाले चांगली साथ देत आहेत. काय आपण मेडीयाला घटनेतील खरे वास्तव दाखवणार 
का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असे म्हणत 
असताना काय आपलेच आदिवासी खासदार आणि आमदार आपल्या आवाजात विरोध दर्शविणार का? 
आज कोल्हापुरचे आन्दोलन बघा.फक्त महाराष्ट्र नावासाठी त्यांनी किती बस 
फोडल्या. मग काय आपल्यात ती धमक नाही. अरे त्यांचा प्रश्न आपल्या मानाने काहीच 
नाही. इथे तर काळजाला भीड़लेल्या भुकेचा राजकारणात बाजार मांडला जात असताना 
आदिवासी अजुनही गप्प का? अरे आदिवासी भागात देशाच्या विकासाचे अनेक स्त्रोत 
आहेत. त्यात आपले आदिवासी अस्तित्व पणाला लागले आहे. चला उद्या जर सरकार 
आपल्या विरोधात घटनेला डावलून निर्णय घेत असतील तर..कामाला लागा !!! 
राज्यातील नव्हे अवघ्या देशातील नैसर्गिक स्त्रोत संपुष्टात आणण्यास सज्ज 
व्हा!!! जरी ते बळी तो कान पिळी अशी भूमिका घेत असतील तरी आपणास हे ठावुक 
हवे की नाक दाबले तर तोंड उघडते..मग आपल्या भागात विद्रोही कारवाया करून 
प्रत्येक सरकारी खात्यात आदिवासी बाणा दाखवून द्या. वेळ आल्यास धरणे-डोंगर, 
खाणी या क्षेत्रातील आदिवासी महत्त्व पटवून द्याआणि नसतील पटवून घेत तर 
रांडच्यांना त्याचे जळते दृश्य दाखवा. सरकारच्या सर्व योजनांवर बहिष्कार टाका. 
सरकारच्या सर्व पदाधिका-यांना आपल्या क्षेत्रात प्रवेश बंद करा. ऐकत नसतील तर 
बाम्बुचे फटके द्या. लोकांनी बस फोडल्या.आपले काय हात बांगडयान्नी सजवले 
आहेत? आपला तीर कामटा फक्त घोषणेत मर्यादित न ठेवता त्याचा वापर जगाला दाखवून 
द्या. स्वाभिमान पणाला लावू नकात्याला जागवा आणि त्याचा वापर करा. मला 
माहीत आहे आपण खुप काही करू शकता. फक्त गरज एका ठिणगिची । काय उद्याचा सूर्य 
आदिवासी क्रांतीचा असेल?

आपकी जय - जय आदिवासी..!!

-- 
---
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6ca5783c-1e3a-47b6-b3dc-dab1590435c6%40googlegroups.com.
For more options, v

Re: AYUSH | Re: Tribal District - Thane

2014-07-31 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
Yaache Uttar kaay asel? 










Rajakaranyanchi kiti mothi bhuk? Akhya Adivasi Samajache vatole karanari 
bhuk




आदिवासींसाठी काळा दिवस! राजकीय स्वार्थापोटी आदिवासी समाजाचे अस्तित्व 
धोक्यात आणून नवा जिल्हा आणि आदिवासी समाजात होणारी घुसखोरी याचा जाहीर निषेध 
१ ऑगस्ट , पालघर, मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! 



On Thursday, July 10, 2014 10:51:57 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
>
> On Tuesday, July 8, 2014 10:40:39 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
>
>
> आदिवासी वारलखंड जनांदोलन 
>  : हातात सोन्याचा 
> कटोरा घेऊन भिक मागणे म्हणजे काय हे माहित नसेल तर ही बातमी वाचा.आता यांच्या 
> भिकार्डेपणावर हसावं की रडावं हेच समजत नाहीं ! कायदेशीर स्वायत्तता घेऊन राजा 
> बनण्याऐवजी स्वतःच्या नावासमोर विशेष मागास नावाची शिवी लावुन घेणा-याला काय 
> म्हणावं सांगा ! 
>
>
>
> On Sunday, July 6, 2014 4:05:37 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
> आदिवासींवरील अन्यायाची जाणीव होवुनही मस्तवाल पगाराच्या पदांवर चाकरी करून 
> आपल्या बायकोला घेतलेल्या महागड्या किमतीच्या साडीत समाधान शोधणा-या तथाकथित 
> नोकरदार आदिवासी युवकांची किव येते
>
> त्यांच्या या अशा वागण्याने आदिवासीला आदिवासीच खात असल्याचे भयाण सत्य समोर 
> येवून प्रगतीच्या आड़ लपलेली चपराक थोबाडात दिल्यासारखे वाटते
>
> आदिवासी सवलतीन्चा फ़ायदा घेवुन समाजाकडे पाठ फिरविणा-या कलंकित नराधमान्साठी 
> नामदेव ढसाळ यांच्या पुढील पंक्ति आठवतात
>
> "जिवाचे नाव लवडा ठेवून जगणा-यांनी
> खुशाल जगावे
>
> मी तसा जगणार नाही !"
>
> पालघर जिल्ह्याची घोषणा करून कावेबाजांनी आदिवासी एकतेला खिंडार पाडण्याचा 
> प्रयत्न केलेला आहे.
>
> आदिवासी संस्कार आणि संस्कृती आपल्या दावणीला बान्धण्याचा ठेकेदारान्नी डाव 
> साधला आहे.
>
> आदिवासी अस्तित्वाचा लढाईत ठाणे जिल्ह्यातील आदिवासी एकटा पडू नये यासाठी 
> सर्वांच्या एकत्रित लढ्याची गरज आहे...
>
> आदिवासी भविष्याच्या हितसंवर्धनासाठी आपला पुढाकार महत्वाचा आहे
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq 
>
> --
>
> हा आदिवासी बर्बादिचा जाहिरनामा
> हा राजकारण्यान्चा रंडीखाना
>
> कुठे आटली आदिवासी विकासाची शाई
> पेसा पायदळी बाहुपाशात बाई
> कुबेराच्या गोधडीत कशी निजली यांची आई
> पालघरच्या घोषणेने कोमेजली वनराई
>
> उद्या काहीही वाढून ठेवलेले असू द्या ताटात
> करा उलगुलान...लगाऊ सरकारच्या थोबाडात...
>
> -स्वायत्त आदिवासी जिल्हा कृति समिती
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq 
> 
>  share 
> with friends
>
>
> चाहत है अगर...आकर हमसे मिल जाओ तुम
>
> या फिर जा जमिन में बिखर जाओं तुम
>
> इन ऊँचे पहाडो की लकीर से पूछ लो ना तुम
>
> पालघर के निर्माण में भिकारी ना बन जाओ तुम
>
> बहती नदियाँ के संगीत में सुन लो ना तुम
>
> स्वायत्त आदिवासी जिले की सरगम बन जाओ ना तुम...!
>
> अब बस एक ही पुकार...
> स्वायत्त आदिवासी का यल्गार...
>
> for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in 
> Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
> Make Independent TSP area District in Thane, as per PESA
> Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq share with friends
>
>
> -
>
> कुठे गेला शिटीचा आवाज, कुठे गेला धनुष्यातला बाण, कुठे गेले चिखलातले कमळ, 
> कुठे गेला घड्याळ घातलेला हात. कुठे गेला झाडू ?
>
> सर्वांनी भोळ्याभाबड्या आदिवासींचा स्वार्थासाठी, मतांसाठी वापर केला.
>
> पण आज जेव्हा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी एकाकी पडला असताना यांपैकी एकही 
> पुढारी तोंड दाखवायला काचकुच करतोय. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो.
> त्यांना दाखवून देवू आपली एकी, शक्ती. आक्रोशाची सिमा दडवू नका, आंदोलनाची 
> दिशा चुकवू नका, हक्काची पराकाष्टा सोडू नका, बांधवांनो ही संधी पून्हा नाही. 
> आजचा लढा, उद्यासाठी. आदिवासी भविष्यासाठी!
>
> 
>
>
>
> On Sunday, July 6, 2014 3:58:58 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> आदिवासी भविष्य 
> 
> सर्व आदिवासी बांधवांनी,रिटायर्ड 
> (सेवानिवृत्त) अनुभवी जाणकारांनी,
> शिकलेल्या सर्व आदिवासी बंधु-भगिनींनी,
> तसेच आदिवासी स्वायत्त नवा जिल्हा
> उभारणीसाठी तळमळीने पाड्यात, गावात, घरात जाऊन जनजाग्रृती आपल्या 
> बांधवांमध्ये करायला पुढाकार घेवून
> हे आंदोलन / उलगुलान
> पेटवूया.
> .
>
> जिंदाबाद...!
> जय आदिवासी..!
>  
>
> --
> आदिवासी भविष्य 
> 
>  ज्या आदिवासी क्षेत्रातील पुढारी
> कार्यकर्ते व नेत्यांनी काही न करता आदिवासींच्या जीवावर बक्कळ दौलत कमावून 
> स्वतःचे कणगे भरले. पाद-या आश्वासनाचे गाजर दाखवून 
> आमच्या आदिवासी बांधवांची दि