उलगुलान ! आजचा ४/३/२०१६ बोगस आदिवासी विरोधात आदिवासींचा जन सागर उसळला
Palghar Kinwat On Sunday, February 28, 2016 at 10:10:25 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad wrote: > > खऱ्या आदिवासिनों ह्याचे उत्तर दयायचे आहे.....!! डॉ.राजेंद्र भारुंड ( सहायक > जिल्हा अधिकारी ) आणि संभाजी सरकुंडे (आयुक्त ) यांनी बोगस आदिवासींवर > कायदेशीर करवाई सुरु केली म्हणून यांच्यावर बडतर्फ,निलंबन कारवाई करण्यासाठी > वैयक्तिक आकस व राग ठेवून बोगस आदिवासींनी दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे. > भारुंड सर आणि सरकुंडे सर यांच्या समर्थनासाठी > 04 / 03/2016 खऱ्या आदिवासींनी किनवट नांदेड येथे भव्य मोर्चा ठेवला आहे. > आपण सर्व आदिवासींच्या संघटना मिळुन पालघर -जिल्हाधिकारी कार्यालयावर > मोर्च्याचे आयोजन 04/03/16 केले आहे. मोर्च्यासाठी दुपारी 1:30 वाजता > ठिकाण---- सरकारी विश्रामगृह (डाक बंगला) जवळ पालघर पूर्व. एकत्र यायचे > आहे.... जोहार ! जिंदाबाद !उलगुलान करेंगे! संयोजक ---आदिवासी एकता परिषद् > मुख्य कार्यालय दामखिण्ड पो .कोंढाण ता.जि.पालघर > > On Sunday, February 28, 2016 at 9:17:13 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad > wrote: >> >> चलो पालघर >> .....चलो पालघर....चलो पालघर....💥 भव्य मोर्चा💥4 मार्च शुक्रवारी💥💥 >> ।।।जोहार।।।। >> आदिवासी आया बहिणी..काका, मामा, दादा...विद्यार्थी....सुशिक्षित >> बेरोजगार.....मजूर, नोकरदार, साहेब, मुलाजिम......सर्वाना जाहीर >> आवाहन......आपल्या आदिवासी मुलांच्या तोंड चा घास वाचवायचा असेल.... आपली भावी >> पिढ्यांना सुरक्षितता द्यायची असेल.... आपल्या सुशिक्षित बेरोजगाराना दिवसातून >> दोन वेळेस पोटाची खळगी भरायची असेल.....तर चला पालघरला....आएपचा संपूर्ण >> महाराष्ट्र भर एकाच दिवशी बोगस आदिवासी विरुद्ध भव्य मोर्चा....! >> आपली आदिवासी जमात वाचवायचा प्रयत्न करणारे आदिवासी विकास आयूक्त श्री >> सरकुन्डे साहेब व सहाय्यक जिल्हाघिकारी राजेन्द्र भारूड ह्यांची नोकरी >> घालवण्याचा , त्यांची बदली करण्याचा प्रयत्न करणारे बोगस आदिवासी हजारोच्या >> संख्येने मोर्चा काढून आपल्या आदिवासीना वेठीस धरत आहेत.... आपले हक्क, आपल्या >> नोकर्या, आपले अघिकार, आपले जल, जंगल, जमिनीवर हक्क सान्गत आहेत हे बोगस >> आदिवासी...आपल्या मुलांचा घास हिराऊन घेत आहेत हे बोगस आदिवासी...आपण आज >> त्यांना विरोध नाही केला तर उरावर बसणार आहेत आपल्या...त्यांना वेळीच ठेचले >> नाही तर मग आपल्या आदिवासी भावी पिढ्यांना काहीच मिळणार नाही...म्हणून >> आपल्याला , आपल्या आदिवासी समाजाला जे वाचवायचा प्रयत्न करताहेत त्यांच्या >> पाठीशी उभे राहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे....।घराघरातून, पाड्यातून, >> प्रत्येक गावातून ,तलासरी ते वसई, मोखाडा ते डहाणू,पालघर ...सर्व कडे msg >> पसरवून, संपर्क साधून ..आपल्याच साठी येत्या 4 मार्च 2016, शूक्रवारी पालघर ला >> ...बिगर आदिवासी विरोधात मोर्चात सहभागी व्हावेच लागेल....! >> आप आपल्या गृपवर हा msg पसरवून मोठ्या प्रमाणात प्रचार करा.... >> >> >> >> On Saturday, February 27, 2016 at 10:46:38 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >> yuva shakti wrote: >>> >>> 💥....राज्यव्यापी आदिवासी महामोर्चा... 💥. >>> बिरसा ने पुकारा है...बोगस को भगाना है...!!! >>> >>> . . ++++++++++++++++. . जय >>> आदिवासी.....✊✊. >>> >>> . मन्नेवार, मन्नेरकाप, कापेवार, मुन्नेर, मन्नेरवाड, तेलगु >>> फुलमाळी या OBC मधील जातीनी आपल्या खऱ्या आदिवासी जमातीच्या सवलती सामुहीकपणेे >>> नामसार्ध्यम्याचा फायदा घेऊन लुटल्या ...बोगस कागदपत्रे बनवून आदिवासी >>> बनण्याचा सोंग केला...येवडच नाही हा बुरखा मा.डॉ भारूडेसाहेबांनी फाडला तर >>> त्यांनाच बोगस ठरवू लागले...त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी शासकिय, राजकिय >>> पातळीवर दबाबआण्यास मोर्चे , काय उपोषण करू लागले....याला प्रतिउत्तर देण्यास >>> आपण समर्थ आहोत....ज्या बोगसांमुळे आपल्या आदिवासी जमातीतील १.३० लाख युवक >>> बेरोजगार जालेत...MPSC पासून ते सरळसेवा पर्यंत बोगस आदिवासी दिसतोय...हे >>> थाबवण्यासाठी...भविष्यातील ह्या बोगसांनी धडा शिकवण्यासाठी... आता समाजाने >>> एकत्र यायलाच हव... त्यादृष्टीने राज्यव्यापी मोर्चा च नियोजन करण्यात आले >>> आहे.. . . .×××××××××××××× . . . >>> 🔥नेतृत्व :- मा.ना.मधुकरजी पिचडसाहेब( जेष्ठ आदिवासी नेते) मा.ना. वंसतरावजी >>> पुरकेसाहेब (जेष्ठ आदिवासी नेते) मा.ना अॅड. शिवाजीराव मोघे( जेष्ठ आदिवासी >>> नेते) मा.अॅड.पद्माकरजी वळवीसाहेब (आदिवासी नेते) मा.आ. विजयकुमारजी गावित >>> . 🔥विशेष सहकार्य व खंबीर साथ :- माजी आमदार. >>> भीमरावदादा केराम, मा.आ.राजुदादा तोडसाम. . >>> 🔥प्रमुख उपस्थिती - मा.खा.हिनाताई गावित, मा.खा.हरिश्चंद्र चव्हाण, >>> मा.खा.अशोक नेताम, मा.खा.चिंतामण वनगा . . 🔥प्रमुख >>> मार्गदर्शन- मा.आ.अॅड.के.सी पाडवी, मा.आ.निर्मलाताई गावित, >>> मा.आ.संजयदादा पुराम, मा.आ. संतोषदादा टारपे, मा.आ. नरहरी झिरवळ, मा.आ. >>> वैभवभाऊ पिचड, मा.आ. डि.एस्.आहिरे, मा.आ.पास्कल धनारे, मा.आ.डॉ.देवराव होळी, >>> मा.आ.प्रा.डॉ अशोक उईके, मा.आ.शांताराम मोरे, मा.आ. उदयसिंग >>> पाडवी,मा.आ.प्रभुदास भिलावेेकर , मा.डॉ.आरतीताई फुपाटे >>> (अध्यक्ष,जि.प.यवतमाळ)मा.श्री.सतिश उईके (अध्यक्ष,जि.प.अमरावती) >>> मा.शंकुतलाताताई धराडे (महापौर, पिंपरी-चिंचवड मनपा) . >>> . >>> ----------------------------------------- 📅 दिनांक :- ४ >>> मार्च २०१६ , शुक्रवार. ⏰वेळ - ११:०० स. >>> . ⛳स्थळ :- गोंडराजे रघुनाथशहा मडावी >>> स्टेडियम, किनवट ता.किनवट जि.नांदेड. ▶ 🏨 सहा.जिल्हाधिकारी >>> तथा दंडाधिकारी कार्यालय, किनवट ता.किनवट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर . >>> . >>> ------------------------------------- . महाराष्ट्रातील >>> सर्व सन्मानिय आदिवासी जि.प.सदस्य, पं.स.सभापती, नगरसेवक, सरपंच, >>> ग्रा.प.सदस्य...सर्व आदिवासी समाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, सेवाव्रत व >>> सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना.... व सर्व आदिवासी बांधवाना कळकळीचे >>> आव्हान हा लढा आपला आहे...कोणी आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी भांडणार नाही, >>> आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल..तरी जास्तीत जास्त बांधवानी मोर्चात सामिल >>> व्हावे...व आदिवासी जमातीची ताकत दाखवावी... >>> >>> आदिवासी एकजुटीचा .....विजय असो....लढेंगे....जिंतेंगें...!!!! >>> >>> जय आदिवासी.... जय बिरसा... जय सेवा...जय राघोजी... आप कि >>> जय..!!!! >>> >>> On Saturday, February 27, 2016 at 4:15:43 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>> yuva shakti wrote: >>>> >>>> >>>> >>>> On Saturday, February 20, 2016 at 11:27:13 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>>> yuva shakti wrote: >>>>> >>>>> प्रिय विद्यार्थी मित्रांनो निवेदनाचे गांभीर्य लक्षात घ्यावे . >>>>> 1)बोगस जातीच्या विरोधातला लढा तीव्र करवा >>>>> 2)आपल्या तालुक्यातील , तहसीलदार , जिल्हाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी >>>>> सुध्दा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 रोजी सकाळी >>>>> 11:00वाजता निवेदन द्यावेत . >>>>> 4)स्थानिक व्रुत प्रत्रात प्रसिध्दी द्यावीत. तसेच निवेदन दिल्याचे >>>>> छायाचित्र काढून whatsup वर सर्व Maharastra मधील ग्रूप वर पाठवावे . >>>>> 5)निवेदन देतांना, संबधित छायाचित्र घ्यावा व खालील व्हाट्सअप मोबाइल >>>>> नंबर वर पाठवावेत. >>>>> 1)9860377328 >>>>> 2)9623110518 >>>>> 3)8975646099 >>>>> 4)9766832570 >>>>> 5)9422167718 >>>>> 6)9881852809 >>>>> 7)9922346217 >>>>> 8)7774840537 >>>>> 9)8308292289 >>>>> 10)9422023097 >>>>> 6)बोगस जातीच्या लोकांचे दिनांक 24/फेब्रुवारी /2016 पासून आमरण उपोषण >>>>> असून 26/फेब्रुवारी /2016 किनवट येथे त्यांचा राज्यव्यापी मोर्चा आहे . >>>>> म्हणून >>>>> पूर्व तयारी साठी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 ला निवेदन देने आवश्यक आहे >>>>> पोलीस >>>>> परवानगी घ्यावी . >>>>> 7)बोगसा च्या आंदोलना नंतर आपले राज्यव्यापी , तालुका , जिल्हा , विभाग >>>>> आणि आयुक्त कार्यालया वर प्रचंड मोर्चे व आंदोलन करावयाचे आहे . >>>>> 8)ह्या बोगसाच्या बाबत भरपुर पुरावे व रेकॉर्ड गेल्या 20-25 वर्षा पासून >>>>> जमा केले आहे. आपल्या संघटित , असंघटित असुरक्षित , अद्यन्यात व गरीबीमुळे >>>>> आणि >>>>> योग्य पाठबळ न मिळाल्याने न्याय मिळणे विलंब जाले. आता मागे हटू नका. कारण >>>>> हा >>>>> तुमच्या - आमच्या हकाचा लढा असून, आपल्या वरीष्ठ अधिकारी व नेत्यांच्या >>>>> पाठीशी >>>>> रहा शेवटी याच आरक्षनातुण आपणंच उद्याचे प्रशासक वरीष्ठ अधिकारी , नेते >>>>> होणार >>>>> आहात . वेळेला महत्व दया . कमाला लागा . आपल्या नेत्रुत्व व समाज हिताच्या >>>>> विधायक कार्याला माज्या कोटी कोटी शुभेच्छा . >>>>> पुढील आंदोलनाची तारीख कळवन्यात येयील >>>>> >>>>> आपला >>>>> भीमराव रा.केराम >>>>> माजी आमदार,किनवट >>>>> >>>>> On Saturday, February 20, 2016 at 10:31:49 PM UTC+5:30, AYUSH | >>>>> adivasi yuva shakti wrote: >>>>>> >>>>>> बोगस आदिवासींना प्रमापात्र मिळवून देणाऱ्या टोळीचा विशेष चौकशी पथक >>>>>> स्थापन करून आदिवासी हिता साठी स्पष्ट भुमिके बद्दल कौतुक आणि आग्रही >>>>>> भुमिके >>>>>> साठी >>>>>> डॉ. राजेंद्र भारुड (सहायक जिल्हाधिकारी) यांच्या पाठीशी अवघा आदिवासी >>>>>> समाज आहे. >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> On Tuesday, February 16, 2016 at 9:37:48 PM UTC+5:30, AYUSH | adivasi >>>>>> yuva shakti wrote: >>>>>>> >>>>>>> >>>>>>> *बोगस आदिवसीना कुणी लाडवले ? - Madhav Sarkunde* >>>>>>> >>>>>>> >>>>>>> किनवटमध्ये बोगस आदिवासींच्या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर वाटस >>>>>>> अप्पावर ते प्रकरण वायरल झाले आणी कालपासून अनेक पोस्ट येणे सुरु झाले. हे >>>>>>> सारे बघून फार बरे वाटले कि आता आदिवासी तरुण जागा झालाय.त्याला त्याच्या >>>>>>> हक्काची जाणीव झाली त्याला.आपला हितशत्रू कोण आहे ह्याची पुसटशी जाणीव >>>>>>> झाली.म्हणून मी या तरुणांचे अभिनंदन करतो तसेच किनवट येथील उप-जिल्हा >>>>>>> अधिकारी >>>>>>> डॉ भारुड साहेबांचे विशेष आभार मानतो >>>>>>> >>>>>>> कॉंग्रेसच जबाबदार : >>>>>>> >>>>>>> खरे म्हणजे हा मन्नेरवार्लूचा हा प्रश्न जुनाच आहे. त्याला कॉंग्रेस >>>>>>> फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. हे सरकार येण्या पूर्वी महारष्ट्रात >>>>>>> कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांच्या काळात मराठवाड्याबरोबर अनेक विभागात >>>>>>> बोगस >>>>>>> आदिवासींनी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले >>>>>>> माझ्या >>>>>>> माहितीनुसार एकट्या मराठवाड्यात मन्नेरवार्लू या जातीने २४ हजार वैधत >>>>>>> प्रमाणपत्र मिळवून घेतले. आणि तेसुद्धा तिकडली कॉंग्रेसच्या >>>>>>> कृपेनीच.म्हणून >>>>>>> आता आदिवासींनी एका मोर्चा मा.अशोकराव चव्हाण ह्यांच्या घरावरसुद्धा काढाल >>>>>>> पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे कि ते ख-या आदिवासींची बाजू घेणार >>>>>>> कि >>>>>>> नाही ? कारण सुरवातीपासून आदिवसी कॉंग्रेसची बाजू घेत आलाआहे.आणि >>>>>>> कॉंग्रसचे >>>>>>> नेते खोट्या आदिवासींची बाजू घेत आले.ही या प्रकरणातली खरी गोम आहे. >>>>>>> >>>>>>> राजीव सातव झोपलेत का ? >>>>>>> >>>>>>> खरेच बोगस आदिवासींची घुसखोरी ख-या आदिवासिंवरचे फार मोठे संकट आहे.या >>>>>>> संकटाशी आज आदिवासी तरुण लढत आहेत. परंतु ज्या आदिवसींचे मत घेऊन जे सातव >>>>>>> निवडून आले ते मात्र मुग गिळून बसले आहेत.असे का? त्यांनी ख-या >>>>>>> आदिवासींच्या >>>>>>> बाजूने उभे राहून बोगस आदिवासींना आव्हान केला पाहीजेत.परंतु ते मात्र तसे >>>>>>> करत >>>>>>> नाहीत.त्यांना फक्त आदिवासीचे मत हवीत. त्यांच्या सुखादुखाबद्दल काही सूतक >>>>>>> नाही. अशी आहे इथली राजनीती.सातव आदिवासिना मुर्ख तर समजत नाहीत? खासदार >>>>>>> सातवाना आदिवासींनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. म्हणून >>>>>>> त्यांनी प्राधाण्याक्रमाने आदिवासींच्या बाजूने राहिले पाहिजे. मागच्या >>>>>>> वेळीसुद्धा राजीव सातव धनगरांची बाजू घेवून राज्य मंत्री मंडळात गेले >>>>>>> होते. >>>>>>> राजीव सातव ह्यांच्याही घरावर मोर्चा नेला पाहिजे. >>>>>>> >>>>>>> डॉ टाराफे तुम्ही नेतृत्व करा >>>>>>> >>>>>>> अशा वेळी आमदार डॉ टाराफे ह्यांनी रान उठवायला हवे. या आंदोलनात ते >>>>>>> कुठे दिसत नाहीत. कुणी म्हणतात ते विदेशात गेलेत. ते खरे आहे का ? किमान >>>>>>> सोसलं >>>>>>> मेडिया अथवा प्रिंट मेडियामध्ये आपले मतं तर मांडा.कारण असेच काही क्षणं >>>>>>> असतात >>>>>>> कि जे तुम्हाला इतिहासात कायमचे स्थान देत असतात.संतोषराव संधी गमावू नका. >>>>>>> समाज आणि राजसत्ता या पैकी समाजाची निवड करणारेच खरे नेते असतात ,बाकी >>>>>>> सारे >>>>>>> मतलबी राजकारणी ! >>>>>>> >>>>>>> .आदिवासी प्रश्नांचे खेळणे करू नका. >>>>>>> >>>>>>> आज आदिवासीच्या हक्कावर चारी बाजूने हल्ले हमले होता आहे. विषमतावादी >>>>>>> शक्ती - मग ते कॉंग्रेसची असो कि बीजेपी - आदिवासींना पार नेस्तानाबूत >>>>>>> करण्यासाठी तत्पर आहे. म्हणून आदिवासीचा लढा लढतांना विचारपूर्वक व >>>>>>> गंभीरपणे >>>>>>> लढला पाहिजे.केवळ वाटस अप्पवर बकवाजबाजी करू नये. प्रसिद्धीसाठी लढाई >>>>>>> लढणारे >>>>>>> आपल्या शत्रुपेक्षाही भयानक असत्तात.अशा मूर्खाना वेळीच फटकारले पाहिजे. >>>>>>> आदिवासी हक्काचा लढा हा आदिवासींच्या जीवन मरणाचा लढा. त्याचे खेळणे करून >>>>>>> मनोरंजन करू नका ! - *Madhav Sarkunde* >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> On Monday, February 15, 2016 at 11:51:48 PM UTC+5:30, AYUSH | >>>>>>> adivasi yuva shakti wrote: >>>>>>>> >>>>>>>> _____बोगस कीड़े___ >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> मुडद्यासारखे पडू नका >>>>>>>> करा ज़रा वळवळ >>>>>>>> तुमच्यापेक्षा बोगस किडेच >>>>>>>> करतात जास्त वळवळल... >>>>>>>> >>>>>>>> आता तरी उठा तुम्ही >>>>>>>> एकिचा हात हातात घ्या >>>>>>>> सर्व आदिवासी एक होउन >>>>>>>> भारुड साहेबांना साथ द्या >>>>>>>> >>>>>>>> बोगस कीड़े करतात वळवळ >>>>>>>> चिरडुन टाका पायाखाली >>>>>>>> तरच टिकतील आपल्या सुविधा >>>>>>>> ज्या चाललेत त्यांच्या ताटाखाली >>>>>>>> >>>>>>>> आसेल थोड़ी लाज तर >>>>>>>> उतरा आता रस्त्यावर >>>>>>>> बोगासांची बोगसगिरी >>>>>>>> आना आता रस्त्यावर >>>>>>>> >>>>>>>> फ़क्त आम्हाला मिळालेय नोकरी >>>>>>>> म्हणून गाफिल तुम्ही बासु नका >>>>>>>> आराक्षनामुळे मिळालेय नोकरी >>>>>>>> बंगल्यात स्वस्त झोपू नका >>>>>>>> >>>>>>>> आराक्षनाने मोठा झालास >>>>>>>> याचं ज़रा भान ठेव >>>>>>>> तेच आरक्षण टिकवन्यासाठी >>>>>>>> बोगसांच्या छातीवर पाय ठेव >>>>>>>> >>>>>>>> भारुड साहेबानी केलेय सुरुवात >>>>>>>> त्यांना तू साथ दे >>>>>>>> त्यांच्यापाठी उभा राहून >>>>>>>> उलगुलानची हाक दे >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> सिताराम कांबळे >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 11:33:05 PM UTC+5:30, AYUSH | >>>>>>>> adivasi yuva shakti wrote: >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 11:22:58 PM UTC+5:30, AYUSH | >>>>>>>>> adivasi yuva shakti wrote: >>>>>>>>>> >>>>>>>>>> जय आदिवासी। किनवट तहसील व नांदेड़ जिल्हयात कोळी महादेव व >>>>>>>>>> मन्नेवारलु समाजाचे बोगस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तयार >>>>>>>>>> करून >>>>>>>>>> वापरणारे व बनविणा-या रँकेटचा पर्दाफाश करुन ख-या व गरजु आदिवासींना >>>>>>>>>> न्याय >>>>>>>>>> मिळवुन देण्यासाठी बोगसांच्या विरोधात सडेतोड कारवाई करणारे अल्पशा >>>>>>>>>> कारकीर्दीतच आपल्या कार्याचा आदिवासींच्या मनावर ठसा उमटविणारे तरुण >>>>>>>>>> तडफदार >>>>>>>>>> आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड सो. यांनी शुरू केलेली >>>>>>>>>> बोगसांविरोधातील >>>>>>>>>> कारवाई शासनाने महाराष्ट्रभर अधिक जोमाने सुरु करावी, त्यांना संरक्षण >>>>>>>>>> द्यावे >>>>>>>>>> व ख-या आदिवासींना न्याय मिळवुन द्यावा या बाबतचे मा. राज्यपाल >>>>>>>>>> महोदयांना >>>>>>>>>> लिहिलेले निवेदन मार्फत मा. जिल्हाधिकारी, नासिक यांना देतांना आदिवासी >>>>>>>>>> बचाव >>>>>>>>>> अभियानचे अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, उत्तर विभाग प्रमुख मुनाफ तडवी, >>>>>>>>>> अँड.दत्तु >>>>>>>>>> पाडवी, राम चौरे, किसन ठाकरे, चिंतामण गायकवाड, रमेश भोये यांचेसह इतर >>>>>>>>>> सदस्य. >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> आदिवासी एकता जिंदाबाद ...परभणी ,हिंगोली ,नाशिक ,पुसद ,किनवट व >>>>>>>>>> इतर ठिकाणी निवेदन दिले असुन जालना ,बिड ,लातुर ,नांदेड या ठिकानी >>>>>>>>>> उद्या >>>>>>>>>> निवेदन देन्याचे ठरविण्यात आले आहे ..तसेच पालघर , पुण्याचे विद्यार्थी >>>>>>>>>> उद्या >>>>>>>>>> निवेदन देणार आहेत ...बांधवानो अब नही सहेंगे ...अगर हमे न्याय नही >>>>>>>>>> मिला तो >>>>>>>>>> तुफान आयेंगा ..सम्पुर्ण कर्मचारी एकजुट झाला आहे ..उर्वरीत >>>>>>>>>> जिल्ह्यातुन >>>>>>>>>> निवेदन देण्याबाबत आपण सर्वानी कळवावे ,माहिती द्यावे ...आपला डॉ . >>>>>>>>>> सतिश >>>>>>>>>> पाचपुते . >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 9:26:32 PM UTC+5:30, AYUSH | >>>>>>>>>> adivasi yuva shakti wrote: >>>>>>>>>>> >>>>>>>>>>> आदिवासी एकजुटिचा विजय असो ...... >>>>>>>>>>> >>>>>>>>>>> किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही >>>>>>>>>>> ..आज सकाळ पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन छेडन्याचे ठरवत आहेत >>>>>>>>>>> ...उद्या पासुन नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी >>>>>>>>>>> संघटना आक्रमक >>>>>>>>>>> झाल्या असुन त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर >>>>>>>>>>> जिल्ह्यातुन निवेदन >>>>>>>>>>> देण्याबाबत तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस >>>>>>>>>>> लोकांवर >>>>>>>>>>> गुनहे दाखल झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण >>>>>>>>>>> बेरोजगार आहे >>>>>>>>>>> ...या बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत >>>>>>>>>>> ...राज्यात >>>>>>>>>>> सर्वत्र बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी >>>>>>>>>>> डॉ.राजेंद्र >>>>>>>>>>> भारुड साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या >>>>>>>>>>> निडर >>>>>>>>>>> अधिकारी यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या >>>>>>>>>>> कर्तव्य दक्ष >>>>>>>>>>> अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान >>>>>>>>>>> पत्रात >>>>>>>>>>> डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला >>>>>>>>>>> विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व >>>>>>>>>>> समाजाने >>>>>>>>>>> सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन >>>>>>>>>>> आपण खरे >>>>>>>>>>> आदिवासी म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन >>>>>>>>>>> पहावेच लागेल >>>>>>>>>>> ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व >>>>>>>>>>> आदिवासी >>>>>>>>>>> संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , >>>>>>>>>>> फेसबुक , >>>>>>>>>>> वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व >>>>>>>>>>> संघटनांचे >>>>>>>>>>> प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि आदिवासी >>>>>>>>>>> एकजुटिची >>>>>>>>>>> ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते . >>>>>>>>>>> >>>>>>>>>> -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c288ed84-39af-452e-b23a-5b10f7a13f87%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.