उलगुलान ! आजचा ४/३/२०१६ बोगस आदिवासी विरोधात आदिवासींचा जन सागर उसळला 


Palghar



Kinwat 




 



On Sunday, February 28, 2016 at 10:10:25 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad 
wrote:
>
> खऱ्या आदिवासिनों ह्याचे उत्तर दयायचे आहे.....!! डॉ.राजेंद्र भारुंड ( सहायक 
> जिल्हा अधिकारी ) आणि संभाजी सरकुंडे (आयुक्त ) यांनी बोगस आदिवासींवर 
> कायदेशीर करवाई सुरु केली म्हणून यांच्यावर बडतर्फ,निलंबन कारवाई करण्यासाठी 
> वैयक्तिक आकस व राग ठेवून  बोगस आदिवासींनी दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे. 
>  भारुंड सर आणि सरकुंडे सर यांच्या समर्थनासाठी
> 04 / 03/2016  खऱ्या  आदिवासींनी किनवट नांदेड येथे भव्य मोर्चा ठेवला आहे. 
> आपण सर्व आदिवासींच्या संघटना मिळुन पालघर -जिल्हाधिकारी कार्यालयावर 
> मोर्च्याचे आयोजन   04/03/16 केले आहे. मोर्च्यासाठी  दुपारी 1:30 वाजता 
> ठिकाण---- सरकारी विश्रामगृह (डाक बंगला) जवळ पालघर पूर्व. एकत्र यायचे 
> आहे.... जोहार ! जिंदाबाद !उलगुलान करेंगे! संयोजक ---आदिवासी एकता परिषद् 
> मुख्य कार्यालय दामखिण्ड  पो .कोंढाण ता.जि.पालघर
>
> On Sunday, February 28, 2016 at 9:17:13 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad 
> wrote:
>>
>> चलो पालघर
>> .....चलो पालघर....चलो पालघर....💥 भव्य मोर्चा💥4 मार्च शुक्रवारी💥💥
>> ।।।जोहार।।।।
>> आदिवासी आया बहिणी..काका, मामा, दादा...विद्यार्थी....सुशिक्षित 
>> बेरोजगार.....मजूर, नोकरदार, साहेब, मुलाजिम......सर्वाना जाहीर 
>> आवाहन......आपल्या आदिवासी मुलांच्या तोंड चा घास वाचवायचा असेल.... आपली भावी 
>> पिढ्यांना सुरक्षितता द्यायची असेल.... आपल्या सुशिक्षित बेरोजगाराना दिवसातून 
>> दोन वेळेस पोटाची खळगी भरायची असेल.....तर चला पालघरला....आएपचा संपूर्ण 
>> महाराष्ट्र भर एकाच दिवशी बोगस आदिवासी विरुद्ध भव्य मोर्चा....!
>> आपली आदिवासी जमात वाचवायचा प्रयत्न करणारे आदिवासी विकास आयूक्त श्री 
>> सरकुन्डे साहेब व सहाय्यक जिल्हाघिकारी राजेन्द्र भारूड ह्यांची नोकरी 
>> घालवण्याचा , त्यांची बदली करण्याचा प्रयत्न करणारे बोगस आदिवासी हजारोच्या 
>> संख्येने मोर्चा काढून आपल्या आदिवासीना वेठीस धरत आहेत.... आपले हक्क, आपल्या 
>> नोकर्या, आपले अघिकार, आपले जल, जंगल, जमिनीवर हक्क सान्गत आहेत हे बोगस 
>> आदिवासी...आपल्या मुलांचा घास हिराऊन घेत आहेत हे बोगस आदिवासी...आपण आज 
>> त्यांना विरोध नाही केला तर उरावर बसणार आहेत आपल्या...त्यांना वेळीच ठेचले 
>> नाही तर मग आपल्या आदिवासी भावी पिढ्यांना काहीच मिळणार नाही...म्हणून 
>> आपल्याला , आपल्या आदिवासी समाजाला जे वाचवायचा प्रयत्न करताहेत त्यांच्या 
>> पाठीशी उभे राहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे....।घराघरातून, पाड्यातून, 
>> प्रत्येक गावातून ,तलासरी ते वसई, मोखाडा ते डहाणू,पालघर ...सर्व कडे msg 
>> पसरवून, संपर्क साधून ..आपल्याच साठी येत्या 4 मार्च 2016, शूक्रवारी पालघर ला 
>> ...बिगर आदिवासी विरोधात मोर्चात सहभागी व्हावेच लागेल....!
>> आप आपल्या गृपवर हा  msg पसरवून मोठ्या प्रमाणात प्रचार करा....
>>
>>
>>
>> On Saturday, February 27, 2016 at 10:46:38 PM UTC+5:30, AYUSH | adivasi 
>> yuva shakti wrote:
>>>
>>> 💥....राज्यव्यापी आदिवासी महामोर्चा... 💥.
>>>                        बिरसा ने पुकारा है...बोगस को भगाना है...!!!       
>>>         
>>>                .    .     ++++++++++++++++.           .       जय 
>>> आदिवासी.....✊✊.            
>>>
>>>    .         मन्नेवार, मन्नेरकाप, कापेवार, मुन्नेर, मन्नेरवाड, तेलगु 
>>> फुलमाळी या OBC मधील जातीनी आपल्या खऱ्या आदिवासी जमातीच्या सवलती सामुहीकपणेे 
>>> नामसार्ध्यम्याचा फायदा घेऊन लुटल्या ...बोगस कागदपत्रे बनवून आदिवासी 
>>> बनण्याचा सोंग केला...येवडच नाही हा बुरखा मा.डॉ भारूडेसाहेबांनी फाडला तर 
>>> त्यांनाच बोगस ठरवू लागले...त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी शासकिय, राजकिय 
>>> पातळीवर दबाबआण्यास मोर्चे , काय उपोषण करू लागले....याला प्रतिउत्तर देण्यास 
>>> आपण समर्थ आहोत....ज्या बोगसांमुळे आपल्या आदिवासी जमातीतील १.३० लाख युवक 
>>> बेरोजगार जालेत...MPSC पासून ते सरळसेवा पर्यंत बोगस आदिवासी दिसतोय...हे 
>>> थाबवण्यासाठी...भविष्यातील ह्या बोगसांनी धडा शिकवण्यासाठी... आता समाजाने 
>>> एकत्र यायलाच हव... त्यादृष्टीने राज्यव्यापी मोर्चा च नियोजन करण्यात आले 
>>> आहे..           .     .    .×××××××××××××× .     .                .       
>>>  🔥नेतृत्व :- मा.ना.मधुकरजी पिचडसाहेब( जेष्ठ आदिवासी नेते) मा.ना. वंसतरावजी 
>>> पुरकेसाहेब (जेष्ठ आदिवासी नेते) मा.ना अॅड. शिवाजीराव मोघे( जेष्ठ आदिवासी 
>>> नेते) मा.अॅड.पद्माकरजी वळवीसाहेब (आदिवासी नेते) मा.आ. विजयकुमारजी गावित     
>>>                .        🔥विशेष सहकार्य व खंबीर साथ :- माजी आमदार. 
>>> भीमरावदादा केराम, मा.आ.राजुदादा तोडसाम.                           .         
>>>         🔥प्रमुख उपस्थिती - मा.खा.हिनाताई गावित, मा.खा.हरिश्चंद्र चव्हाण, 
>>> मा.खा.अशोक नेताम, मा.खा.चिंतामण वनगा                .    .      🔥प्रमुख 
>>> मार्गदर्शन- मा.आ.अॅड.के.सी पाडवी, मा.आ.निर्मलाताई गावित,         
>>>  मा.आ.संजयदादा पुराम, मा.आ. संतोषदादा टारपे, मा.आ. नरहरी झिरवळ, मा.आ. 
>>> वैभवभाऊ पिचड, मा.आ. डि.एस्.आहिरे, मा.आ.पास्कल धनारे, मा.आ.डॉ.देवराव होळी, 
>>> मा.आ.प्रा.डॉ अशोक उईके, मा.आ.शांताराम मोरे, मा.आ. उदयसिंग 
>>> पाडवी,मा.आ.प्रभुदास भिलावेेकर , मा.डॉ.आरतीताई फुपाटे 
>>> (अध्यक्ष,जि.प.यवतमाळ)मा.श्री.सतिश उईके (अध्यक्ष,जि.प.अमरावती) 
>>> मा.शंकुतलाताताई धराडे (महापौर, पिंपरी-चिंचवड मनपा)              .           
>>>                         .                                   
>>> -----------------------------------------                 📅 दिनांक :- ४ 
>>> मार्च २०१६ , शुक्रवार.                                     ⏰वेळ - ११:०० स. 
>>>                           .          ⛳स्थळ :- गोंडराजे रघुनाथशहा मडावी 
>>> स्टेडियम,    किनवट ता.किनवट जि.नांदेड.  ▶             🏨 सहा.जिल्हाधिकारी 
>>> तथा दंडाधिकारी कार्यालय, किनवट ता.किनवट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर        . 
>>>                                     .             
>>>  -------------------------------------        .          महाराष्ट्रातील 
>>> सर्व सन्मानिय आदिवासी जि.प.सदस्य, पं.स.सभापती, नगरसेवक, सरपंच, 
>>> ग्रा.प.सदस्य...सर्व आदिवासी समाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, सेवाव्रत व 
>>> सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना.... व सर्व आदिवासी बांधवाना कळकळीचे 
>>> आव्हान हा लढा आपला आहे...कोणी आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी भांडणार नाही, 
>>> आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल..तरी जास्तीत जास्त बांधवानी मोर्चात सामिल 
>>> व्हावे...व आदिवासी जमातीची ताकत दाखवावी...   
>>>
>>>        आदिवासी एकजुटीचा .....विजय असो....लढेंगे....जिंतेंगें...!!!!     
>>>   
>>>         जय आदिवासी....   जय बिरसा... जय सेवा...जय राघोजी... आप कि 
>>> जय..!!!!
>>>
>>> On Saturday, February 27, 2016 at 4:15:43 PM UTC+5:30, AYUSH | adivasi 
>>> yuva shakti wrote:
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Saturday, February 20, 2016 at 11:27:13 PM UTC+5:30, AYUSH | adivasi 
>>>> yuva shakti wrote:
>>>>>
>>>>> प्रिय विद्यार्थी मित्रांनो निवेदनाचे गांभीर्य लक्षात घ्यावे . 
>>>>> 1)बोगस जातीच्या विरोधातला लढा तीव्र करवा 
>>>>> 2)आपल्या तालुक्यातील , तहसीलदार , जिल्हाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी 
>>>>> सुध्दा संपूर्ण राज्यात एकाच दिवशी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 रोजी सकाळी 
>>>>> 11:00वाजता निवेदन द्यावेत . 
>>>>> 4)स्थानिक व्रुत प्रत्रात प्रसिध्दी द्यावीत. तसेच निवेदन दिल्याचे 
>>>>> छायाचित्र काढून whatsup वर सर्व Maharastra मधील ग्रूप वर पाठवावे . 
>>>>> 5)निवेदन देतांना, संबधित छायाचित्र घ्यावा व खालील व्हाट्सअप मोबाइल 
>>>>> नंबर वर पाठवावेत. 
>>>>> 1)9860377328
>>>>> 2)9623110518
>>>>> 3)8975646099
>>>>> 4)9766832570
>>>>> 5)9422167718
>>>>> 6)9881852809
>>>>> 7)9922346217
>>>>> 8)7774840537
>>>>> 9)8308292289
>>>>> 10)9422023097
>>>>> 6)बोगस जातीच्या लोकांचे दिनांक 24/फेब्रुवारी /2016 पासून आमरण उपोषण 
>>>>> असून 26/फेब्रुवारी /2016 किनवट येथे त्यांचा राज्यव्यापी मोर्चा आहे . 
>>>>> म्हणून 
>>>>> पूर्व तयारी साठी दिनांक 22/फेब्रुवारी /2016 ला निवेदन देने आवश्यक आहे 
>>>>> पोलीस 
>>>>> परवानगी घ्यावी . 
>>>>> 7)बोगसा च्या आंदोलना नंतर आपले राज्यव्यापी , तालुका , जिल्हा , विभाग 
>>>>> आणि आयुक्त कार्यालया वर प्रचंड मोर्चे व आंदोलन करावयाचे आहे . 
>>>>> 8)ह्या बोगसाच्या बाबत भरपुर पुरावे व रेकॉर्ड गेल्या 20-25 वर्षा पासून 
>>>>> जमा केले आहे. आपल्या संघटित , असंघटित असुरक्षित , अद्यन्यात व गरीबीमुळे 
>>>>> आणि 
>>>>> योग्य पाठबळ न मिळाल्याने न्याय मिळणे विलंब जाले. आता मागे हटू नका. कारण 
>>>>> हा 
>>>>> तुमच्या - आमच्या हकाचा लढा असून, आपल्या वरीष्ठ अधिकारी व नेत्यांच्या 
>>>>> पाठीशी 
>>>>> रहा शेवटी याच आरक्षनातुण आपणंच उद्याचे प्रशासक वरीष्ठ अधिकारी , नेते 
>>>>> होणार 
>>>>> आहात . वेळेला महत्व दया . कमाला लागा . आपल्या नेत्रुत्व व समाज हिताच्या 
>>>>> विधायक कार्याला माज्या कोटी कोटी शुभेच्छा . 
>>>>> पुढील आंदोलनाची तारीख कळवन्यात येयील 
>>>>>
>>>>>                  आपला 
>>>>>          भीमराव रा.केराम 
>>>>>       माजी आमदार,किनवट      
>>>>>
>>>>> On Saturday, February 20, 2016 at 10:31:49 PM UTC+5:30, AYUSH | 
>>>>> adivasi yuva shakti wrote:
>>>>>>
>>>>>> बोगस आदिवासींना प्रमापात्र मिळवून देणाऱ्या टोळीचा विशेष चौकशी पथक 
>>>>>> स्थापन करून आदिवासी हिता साठी स्पष्ट भुमिके बद्दल कौतुक आणि आग्रही 
>>>>>> भुमिके 
>>>>>> साठी 
>>>>>> डॉ. राजेंद्र भारुड (सहायक जिल्हाधिकारी) यांच्या पाठीशी अवघा आदिवासी 
>>>>>> समाज आहे.
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> On Tuesday, February 16, 2016 at 9:37:48 PM UTC+5:30, AYUSH | adivasi 
>>>>>> yuva shakti wrote:
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>> *बोगस आदिवसीना कुणी लाडवले ? - Madhav Sarkunde*
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>> किनवटमध्ये बोगस आदिवासींच्या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर वाटस 
>>>>>>> अप्पावर ते प्रकरण वायरल झाले आणी कालपासून अनेक पोस्ट येणे सुरु झाले. हे 
>>>>>>> सारे बघून फार बरे वाटले कि आता आदिवासी तरुण जागा झालाय.त्याला त्याच्या 
>>>>>>> हक्काची जाणीव झाली त्याला.आपला हितशत्रू कोण आहे ह्याची पुसटशी जाणीव 
>>>>>>> झाली.म्हणून मी या तरुणांचे अभिनंदन करतो तसेच किनवट येथील उप-जिल्हा 
>>>>>>> अधिकारी 
>>>>>>> डॉ भारुड साहेबांचे विशेष आभार मानतो
>>>>>>>
>>>>>>> कॉंग्रेसच जबाबदार :
>>>>>>>
>>>>>>> खरे म्हणजे हा मन्नेरवार्लूचा हा प्रश्न जुनाच आहे. त्याला कॉंग्रेस 
>>>>>>> फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. हे सरकार येण्या पूर्वी महारष्ट्रात 
>>>>>>> कॉंग्रेसचे सरकार होते. त्यांच्या काळात मराठवाड्याबरोबर अनेक विभागात 
>>>>>>> बोगस 
>>>>>>> आदिवासींनी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले 
>>>>>>> माझ्या 
>>>>>>> माहितीनुसार एकट्या मराठवाड्यात मन्नेरवार्लू या जातीने २४ हजार वैधत 
>>>>>>> प्रमाणपत्र मिळवून घेतले. आणि तेसुद्धा तिकडली कॉंग्रेसच्या 
>>>>>>> कृपेनीच.म्हणून 
>>>>>>> आता आदिवासींनी एका मोर्चा मा.अशोकराव चव्हाण ह्यांच्या घरावरसुद्धा काढाल 
>>>>>>> पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे कि ते ख-या आदिवासींची बाजू घेणार 
>>>>>>> कि 
>>>>>>> नाही ? कारण सुरवातीपासून आदिवसी कॉंग्रेसची बाजू घेत आलाआहे.आणि 
>>>>>>> कॉंग्रसचे 
>>>>>>> नेते खोट्या आदिवासींची बाजू घेत आले.ही या प्रकरणातली खरी गोम आहे.
>>>>>>>
>>>>>>> राजीव सातव झोपलेत का ?
>>>>>>>
>>>>>>> खरेच बोगस आदिवासींची घुसखोरी ख-या आदिवासिंवरचे फार मोठे संकट आहे.या 
>>>>>>> संकटाशी आज आदिवासी तरुण लढत आहेत. परंतु ज्या आदिवसींचे मत घेऊन जे सातव 
>>>>>>> निवडून आले ते मात्र मुग गिळून बसले आहेत.असे का? त्यांनी ख-या 
>>>>>>> आदिवासींच्या 
>>>>>>> बाजूने उभे राहून बोगस आदिवासींना आव्हान केला पाहीजेत.परंतु ते मात्र तसे 
>>>>>>> करत 
>>>>>>> नाहीत.त्यांना फक्त आदिवासीचे मत हवीत. त्यांच्या सुखादुखाबद्दल काही सूतक 
>>>>>>> नाही. अशी आहे इथली राजनीती.सातव आदिवासिना मुर्ख तर समजत नाहीत? खासदार 
>>>>>>> सातवाना आदिवासींनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. म्हणून 
>>>>>>> त्यांनी प्राधाण्याक्रमाने आदिवासींच्या बाजूने राहिले पाहिजे. मागच्या 
>>>>>>> वेळीसुद्धा राजीव सातव धनगरांची बाजू घेवून राज्य मंत्री मंडळात गेले 
>>>>>>> होते. 
>>>>>>> राजीव सातव ह्यांच्याही घरावर मोर्चा नेला पाहिजे.
>>>>>>>
>>>>>>> डॉ टाराफे तुम्ही नेतृत्व करा
>>>>>>>
>>>>>>> अशा वेळी आमदार डॉ टाराफे ह्यांनी रान उठवायला हवे. या आंदोलनात ते 
>>>>>>> कुठे दिसत नाहीत. कुणी म्हणतात ते विदेशात गेलेत. ते खरे आहे का ? किमान 
>>>>>>> सोसलं 
>>>>>>> मेडिया अथवा प्रिंट मेडियामध्ये आपले मतं तर मांडा.कारण असेच काही क्षणं 
>>>>>>> असतात 
>>>>>>> कि जे तुम्हाला इतिहासात कायमचे स्थान देत असतात.संतोषराव संधी गमावू नका. 
>>>>>>> समाज आणि राजसत्ता या पैकी समाजाची निवड करणारेच खरे नेते असतात ,बाकी 
>>>>>>> सारे 
>>>>>>> मतलबी राजकारणी !
>>>>>>>
>>>>>>> .आदिवासी प्रश्नांचे खेळणे करू नका.
>>>>>>>
>>>>>>> आज आदिवासीच्या हक्कावर चारी बाजूने हल्ले हमले होता आहे. विषमतावादी 
>>>>>>> शक्ती - मग ते कॉंग्रेसची असो कि बीजेपी - आदिवासींना पार नेस्तानाबूत 
>>>>>>> करण्यासाठी तत्पर आहे. म्हणून आदिवासीचा लढा लढतांना विचारपूर्वक व 
>>>>>>> गंभीरपणे 
>>>>>>> लढला पाहिजे.केवळ वाटस अप्पवर बकवाजबाजी करू नये. प्रसिद्धीसाठी लढाई 
>>>>>>> लढणारे 
>>>>>>> आपल्या शत्रुपेक्षाही भयानक असत्तात.अशा मूर्खाना वेळीच फटकारले पाहिजे. 
>>>>>>> आदिवासी हक्काचा लढा हा आदिवासींच्या जीवन मरणाचा लढा. त्याचे खेळणे करून 
>>>>>>> मनोरंजन करू नका !  - *Madhav Sarkunde*
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 11:51:48 PM UTC+5:30, AYUSH | 
>>>>>>> adivasi yuva shakti wrote:
>>>>>>>>
>>>>>>>> _____बोगस कीड़े___
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>> मुडद्यासारखे पडू नका
>>>>>>>> करा ज़रा वळवळ
>>>>>>>> तुमच्यापेक्षा बोगस किडेच
>>>>>>>> करतात जास्त वळवळल...
>>>>>>>>
>>>>>>>> आता तरी उठा तुम्ही
>>>>>>>> एकिचा हात हातात घ्या
>>>>>>>> सर्व आदिवासी एक होउन
>>>>>>>> भारुड साहेबांना साथ द्या
>>>>>>>>
>>>>>>>> बोगस कीड़े करतात वळवळ
>>>>>>>> चिरडुन टाका पायाखाली
>>>>>>>> तरच टिकतील आपल्या सुविधा
>>>>>>>> ज्या चाललेत त्यांच्या ताटाखाली
>>>>>>>>
>>>>>>>> आसेल थोड़ी लाज तर
>>>>>>>> उतरा आता रस्त्यावर
>>>>>>>> बोगासांची बोगसगिरी
>>>>>>>> आना आता रस्त्यावर
>>>>>>>>
>>>>>>>> फ़क्त आम्हाला मिळालेय नोकरी
>>>>>>>> म्हणून गाफिल तुम्ही बासु नका
>>>>>>>> आराक्षनामुळे मिळालेय नोकरी
>>>>>>>> बंगल्यात स्वस्त झोपू नका
>>>>>>>>
>>>>>>>> आराक्षनाने मोठा झालास
>>>>>>>> याचं ज़रा भान ठेव
>>>>>>>> तेच आरक्षण टिकवन्यासाठी
>>>>>>>> बोगसांच्या छातीवर पाय ठेव
>>>>>>>>
>>>>>>>> भारुड साहेबानी केलेय सुरुवात
>>>>>>>> त्यांना तू साथ दे
>>>>>>>> त्यांच्यापाठी उभा राहून
>>>>>>>> उलगुलानची हाक दे
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>>          सिताराम कांबळे
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 11:33:05 PM UTC+5:30, AYUSH | 
>>>>>>>> adivasi yuva shakti wrote:
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 11:22:58 PM UTC+5:30, AYUSH | 
>>>>>>>>> adivasi yuva shakti wrote:
>>>>>>>>>>
>>>>>>>>>> जय आदिवासी। किनवट तहसील व नांदेड़ जिल्हयात  कोळी महादेव व 
>>>>>>>>>> मन्नेवारलु समाजाचे बोगस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तयार 
>>>>>>>>>> करून 
>>>>>>>>>> वापरणारे व बनविणा-या रँकेटचा पर्दाफाश करुन ख-या व गरजु आदिवासींना 
>>>>>>>>>> न्याय 
>>>>>>>>>> मिळवुन देण्यासाठी बोगसांच्या विरोधात सडेतोड कारवाई करणारे अल्पशा 
>>>>>>>>>> कारकीर्दीतच आपल्या कार्याचा आदिवासींच्या मनावर ठसा उमटविणारे तरुण 
>>>>>>>>>> तडफदार 
>>>>>>>>>> आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड सो. यांनी शुरू केलेली 
>>>>>>>>>> बोगसांविरोधातील 
>>>>>>>>>> कारवाई शासनाने  महाराष्ट्रभर अधिक जोमाने सुरु करावी, त्यांना संरक्षण 
>>>>>>>>>> द्यावे 
>>>>>>>>>> व ख-या आदिवासींना न्याय मिळवुन द्यावा या बाबतचे मा. राज्यपाल 
>>>>>>>>>> महोदयांना 
>>>>>>>>>> लिहिलेले निवेदन मार्फत मा. जिल्हाधिकारी, नासिक यांना देतांना आदिवासी 
>>>>>>>>>> बचाव 
>>>>>>>>>> अभियानचे अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, उत्तर विभाग प्रमुख मुनाफ तडवी, 
>>>>>>>>>> अँड.दत्तु 
>>>>>>>>>> पाडवी, राम चौरे, किसन ठाकरे, चिंतामण गायकवाड, रमेश भोये यांचेसह इतर 
>>>>>>>>>> सदस्य.
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>> आदिवासी एकता जिंदाबाद ...परभणी ,हिंगोली ,नाशिक ,पुसद ,किनवट  व 
>>>>>>>>>> इतर ठिकाणी निवेदन दिले असुन जालना ,बिड ,लातुर ,नांदेड या ठिकानी 
>>>>>>>>>> उद्या 
>>>>>>>>>> निवेदन देन्याचे ठरविण्यात आले आहे ..तसेच पालघर , पुण्याचे विद्यार्थी 
>>>>>>>>>> उद्या 
>>>>>>>>>> निवेदन देणार आहेत ...बांधवानो अब नही सहेंगे ...अगर हमे न्याय नही 
>>>>>>>>>> मिला तो 
>>>>>>>>>> तुफान आयेंगा ..सम्पुर्ण कर्मचारी एकजुट झाला आहे ..उर्वरीत 
>>>>>>>>>> जिल्ह्यातुन 
>>>>>>>>>> निवेदन देण्याबाबत आपण सर्वानी कळवावे ,माहिती द्यावे ...आपला डॉ . 
>>>>>>>>>> सतिश 
>>>>>>>>>> पाचपुते .
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>> On Monday, February 15, 2016 at 9:26:32 PM UTC+5:30, AYUSH | 
>>>>>>>>>> adivasi yuva shakti wrote:
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>> आदिवासी एकजुटिचा विजय असो ......
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>> किनवट व राज्यातील बोगस विरोधी आंदोलन पेटल्याशिवाय रहानार नाही 
>>>>>>>>>>> ..आज सकाळ पासुनच सर्वत्र या बोगस विरोधी आंदोलन  छेडन्याचे ठरवत आहेत 
>>>>>>>>>>> ...उद्या पासुन नाशिक ,जळगाव ,परभणी .जालना ,बिड ,येथिल आदिवासी 
>>>>>>>>>>> संघटना आक्रमक 
>>>>>>>>>>> झाल्या असुन त्यानी निवेदन देन्याचे ठरवले आहेत ..तसेच इतर 
>>>>>>>>>>> जिल्ह्यातुन निवेदन 
>>>>>>>>>>> देण्याबाबत तय्यारी चालु आहे ...किनवट्च्या धरर्तिवर सर्वत्र बोगस 
>>>>>>>>>>> लोकांवर 
>>>>>>>>>>> गुनहे दाखल झाले पाहिजे ...आज शिक्षण घेवुन सुद्धा आदिवासी तरुण 
>>>>>>>>>>> बेरोजगार आहे 
>>>>>>>>>>> ...या बद्द्ल सर्व आदिवासी विद्यार्थी संघटना निवेदन देनार आहेत 
>>>>>>>>>>> ...राज्यात 
>>>>>>>>>>> सर्वत्र बोगस असुन त्यांच्या विरुद्ध फक्त आदिवासी IAS अधिकारी 
>>>>>>>>>>> डॉ.राजेंद्र 
>>>>>>>>>>> भारुड साहेब कार्यवाही करतात ...10 लोकांवर गुनहे दाखल करतात ...या 
>>>>>>>>>>> निडर 
>>>>>>>>>>> अधिकारी यांची बदली करन्यासाठी बोगस आंदोलन करणार आहेत ..अश्या 
>>>>>>>>>>> कर्तव्य दक्ष 
>>>>>>>>>>> अधिकार्यासाठी सर्व समाजाने पुढे येणे महत्वाचे आहे ..आज सकाळ वर्तमान 
>>>>>>>>>>> पत्रात 
>>>>>>>>>>> डॉ . भारुड साहेबानी इतर समाजाला आव्हान केले असुन .आदिवासी समाजाला 
>>>>>>>>>>> विकासापासुन वंचित फक्त बोगस लोकान्मुळे रहावे लागले त्या मुळे सर्व 
>>>>>>>>>>> समाजाने 
>>>>>>>>>>> सहकार्य करा ..असे सांगितले ...सर्व समाजबांधव सहकार्य करत आहेत पन 
>>>>>>>>>>> आपण खरे 
>>>>>>>>>>> आदिवासी  म्हनुन आपल्याला पुढे यावे लागेल ...शासनाला डोळे उघडुन 
>>>>>>>>>>> पहावेच लागेल 
>>>>>>>>>>> ..खरया आदिवासींची दखल घ्यावीच लागेल ..अन्यथा येनार्या काळात सर्व 
>>>>>>>>>>> आदिवासी 
>>>>>>>>>>> संघटना योग्य ती दखल घेतीलच ..राज्यभर निवेदन द्या व व्हाट्स अप वर , 
>>>>>>>>>>> फेसबुक , 
>>>>>>>>>>> वर्तमान पत्रात प्रेकाशित करा ...आपली संख्या तरी कळु द्या ....सर्व 
>>>>>>>>>>> संघटनांचे 
>>>>>>>>>>> प्रेतिनिधीनी तय्यारीला लागलेले बघुन बरे वाटत आहे ..हि  आदिवासी 
>>>>>>>>>>> एकजुटिची 
>>>>>>>>>>> ताकत आहे ...जय आदिवासी ...डॉ .सतिश पाचपुते .
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c288ed84-39af-452e-b23a-5b10f7a13f87%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to